नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत; शिवाय दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नाही

ठाणे, दि.27 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 16 मार्च  2024 रोजी कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. या पार्शवभूमीवर जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये 16 मार्च 2024 ते निवडणूक … Continue reading नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत; शिवाय दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नाही